“आपलं आयुष्य आपण उभारतो, पण समाज टिकवतो तो एकत्र येऊन.” हीच भावना आज अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रातील काही भागांवर आलेल्या पूरामुळे हजारो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांचे संसार पाण्यात वाहून गेले, शाळा बंद पडल्या, आणि आयुष्य उरले ते फक्त संघर्ष. अशा परिस्थितीत फक्त शासन नाही, तर समाजातील प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. या भावनेतून … Continue reading Marathwada Flood 2025: पुण्यातील पहिले कॉलेज Keystone School of Engineering पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed